१२ पाड्यांतील विकासकामे कागदावरच झाल्याचा ग्रामस्थांचा दावा; १५ दिवसांत कारवाई न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा शहादा (विजय निकम)…
हाताशी आलेला घास हिरावला; ३३ हेक्टरवरील केळी पिकांचे नुकसान, पंचनामे करून तातडीच्या मदतीची शेतकऱ्यांची मागणी जळगाव जिल्ह्यात मान्सूनपूर्व वादळाचा कहर;…