Close Menu
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

शैक्षणिक उपक्रमांनी साजरी करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

April 11, 2026

एप्रिल–जून अन्नधान्याचे आगाऊ वितरण वेगात; राज्यभर प्रक्रिया प्रभावीपणे सुरू

April 11, 2026

हक्काचा प्रत्येक मतदार सुरक्षित ठेवा

April 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram Vimeo
jansamrattimes.in
Subscribe Login
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • लातूर
    • परभणी
    • बीड
    • जालना
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • उत्तर महाराष्ट्र
    • नाशिक
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
jansamrattimes.in
  • Home
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • खान्देश
  • उत्तर महाराष्ट्र
  • मुंबई
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पुणे
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • गुन्हेगारी
  • सामाजिक
  • क्रीडा
  • कृषी
  • शैक्षणिक
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • इ-पेपर
Home»मुंबई»एप्रिल–जून अन्नधान्याचे आगाऊ वितरण वेगात; राज्यभर प्रक्रिया प्रभावीपणे सुरू
मुंबई

एप्रिल–जून अन्नधान्याचे आगाऊ वितरण वेगात; राज्यभर प्रक्रिया प्रभावीपणे सुरू

Jansamrattimes@gmail.comBy Jansamrattimes@gmail.comApril 11, 2026No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत पात्र लाभार्थ्यांना वेळेत धान्य; इ-पोस प्रणालीद्वारे सुरळीत वितरण

मुंबई : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एप्रिल ते जून २०२६ या कालावधीतील अन्नधान्याचे आगाऊ वितरण राज्यभर युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी राज्य शासनाने काटेकोर नियोजन करत सर्व यंत्रणा सज्ज केल्या आहेत, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिली.

केंद्र शासनाने दि. २ मार्च २०२६ रोजी दिलेल्या निर्देशानंतर राज्यात तातडीने पूर्वतयारी सुरू करण्यात आली. त्यानुसार दि. ९ मार्च रोजी नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन आगाऊ उचल, साठा व्यवस्थापन आणि वितरण यंत्रणा मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी दि. १० मार्च रोजी सर्व जिल्ह्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

त्यानंतर Food Corporation of India (एफसीआय) च्या माध्यमातून दि. ११ मार्च रोजी आणखी एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. पुढे १७ आणि २४ मार्च रोजी जिल्हास्तरावर अन्नधान्य उचल व वितरण प्रक्रियेसाठी मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली. या प्रक्रियेचा आढावा केंद्र शासनानेही घेतला असून ६ आणि ७ एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रगतीची समीक्षा करण्यात आली.

अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी ८ एप्रिल रोजी एफसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेण्यात आली. याच दिवशी सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे अन्नधान्य ३० एप्रिलपर्यंत उचलून वितरण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

वाहतूक व्यवस्थेलाही विशेष प्राधान्य देण्यात आले असून संबंधित कंत्राटदारांना आवश्यक तेवढी वाहने उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अन्नधान्याचा पुरवठा शेवटच्या टप्प्यापर्यंत वेळेत पोहोचवणे सुलभ होणार आहे.

दरम्यान, मार्च २०२६ महिन्याचे वितरण वेळेत पूर्ण न झाल्यामुळे केंद्र शासनाने ७ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानुसार e-PoS प्रणालीवर वितरण सुरू ठेवण्यात आले. त्यानंतर ८ एप्रिलपासून एप्रिल ते जून या तीन महिन्यांचे एकत्रित वितरण e-PoS मशीनद्वारे सुरू करण्यात आले असून सध्या ही प्रक्रिया सुरळीतपणे सुरू आहे.

पात्र लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
राज्य शासनाकडून जिल्हास्तरीय यंत्रणांशी सातत्याने समन्वय ठेवून अडचणींचे तातडीने निराकरण केले जात आहे. केंद्र शासनाच्या निर्देशांची गांभीर्याने अंमलबजावणी करत आगाऊ वितरण मोहिमेला गती देण्यात आली असून, सर्व पात्र लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे विभागाने स्पष्ट केले.

advance April distribution effectively food grains June process speedy State अन्नधान्य आगाऊ एप्रिल जून प्रक्रिया प्रभावीपणे राज्य वितरण वेगात
Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleहक्काचा प्रत्येक मतदार सुरक्षित ठेवा
Next Article शैक्षणिक उपक्रमांनी साजरी करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
Jansamrattimes@gmail.com
  • Website

Related Posts

शैक्षणिक उपक्रमांनी साजरी करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

April 11, 2026

हक्काचा प्रत्येक मतदार सुरक्षित ठेवा

April 11, 2026

केंद्राचा डिझेलबाबत मोठा निर्णय! 36 रुपयांनी टॅक्स वाढवला

April 11, 2026

पाणीदार आलेवाडीची वाटचाल; लोकसहभागातून उभा राहतोय जलक्रांतीचा आदर्श

April 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
मुंबई

शैक्षणिक उपक्रमांनी साजरी करा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

By Jansamrattimes@gmail.comApril 11, 20260
Spread the love

महिनाभर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण; अनावश्यक खर्च टाळून शिक्षणाला द्या प्राधान्य मुंबई :  महामानव…

एप्रिल–जून अन्नधान्याचे आगाऊ वितरण वेगात; राज्यभर प्रक्रिया प्रभावीपणे सुरू

April 11, 2026

हक्काचा प्रत्येक मतदार सुरक्षित ठेवा

April 11, 2026

केंद्राचा डिझेलबाबत मोठा निर्णय! 36 रुपयांनी टॅक्स वाढवला

April 11, 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Jan Samrat Times हे एक स्वतंत्र आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबपोर्टल असून वाचकांपर्यंत ताज्या, अचूक आणि सत्य बातम्या पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्थानिक, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, सामाजिक प्रश्न, अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या आम्ही जलद आणि निष्पक्ष पद्धतीने सादर करतो.
डिजिटल युगात माहितीची गरज लक्षात घेऊन Jan Samrat Times वाचकांना विश्वासार्ह आणि जबाबदार पत्रकारिता देण्यासाठी कटिबद्ध आहे. सत्य, पारदर्शकता आणि समाजहित या मूल्यांवर आधारित वृत्तांकन करत जनतेचा आवाज प्रभावीपणे मांडणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून योगदान देणे हेच आमचे ध्येय आहे.

X (Twitter) Instagram Facebook
Our Picks
New Comments
    jansamrattimes.in
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • Home
    • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • परभणी
      • बीड
      • जालना
    • खान्देश
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • ठाणे
    • पुणे
    • राष्ट्रीय
    • आंतरराष्ट्रीय
    • राजकारण
    • गुन्हेगारी
    • सामाजिक
    • क्रीडा
    • कृषी
    • शैक्षणिक
    • मनोरंजन
    • व्हिडिओ
    • इ-पेपर
    © Copyright 2025, All Rights Reserved Website Developed By Swara Infotech 9096040204 |

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    Sign In or Register

    Welcome Back!

    Login to your account below.

    Lost password?